१८५७ सालच्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य समराच्या पर्वाचे स्मरण करताना त्या समरातील अग्रणी योद्धा असलेल्या राणी लक्ष्मीबाईंचे स्मरण झाले. कै. वि. वा. शिरवाडकरांनी राणीच्या युद्धकालीन चरित्रावर लिहिलेल्या ‘वीज म्हणाली धरतीला’ ह्या नाटकातील राणी लक्ष्मीबाईची ऐतिहासिक घोषणा आज सादर करते.
No comments:
Post a Comment